Share

Sanjay Rathod | सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानूण आमच्या सरकारचे काम – संजय राठोड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पालकमंत्री निवडण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय घेतील तेव्हा जी जवाबदारी ज्या मंत्र्याकडे असेल त्या- त्या जिल्ह्यामधील आम्ही काम करु. परंतु येवतमाळ जिल्हाच्य स्थनिक लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी एवढं मात्र नकी अस्वस्थ करू शिकतो जनतेला या संदर्भ मध्ये नवीन सरकार आलं आहे. असं शिंदे गटाचे आमदार संजय राठोड म्हणाले.

सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदु मानुन आमच्या सरकारचे काम चालविण्याचे ठरवलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना हेच सांगितले आहे की, सामान्य माणुस हा केंद्रबिंदु आहे. जे जे सामान्य जनतेसाठी करता यईल ते सर्व निर्णय सरकारच्या माध्यमातुन घेऊ.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!