मुंबई : भारतीय संघाची टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी चालू आहे. पण भारतीय संघासमोर मोठे टेंन्शन उभे राहू शकते. आयपीएल मध्ये काही खेळाडू जखमी झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे प्रमुख ५ खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे टेंन्शन जास्त वाढले आहे.
चेन्नईने दीपक चाहर १४ कोटी रुपये देऊन खरेदी केले होते. पण आयपीएल २०२२ (IPL 2022) सुरु होण्याआधीच त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो आयपीएल (IPL)खेळू शकला नाही. आता तो टी २० विश्वचषकापर्यंत देखील खेळू शकणार की नाही. अशी शंका उपस्थित झाली आहे.
???????????????????????????????? ????????????????????????????????????
Suryakumar Yadav has sustained a muscle strain on his left fore arm, and has been ruled out for the season. He has been advised rest, in consultation with the BCCI medical team. pic.twitter.com/78TMwPemeJ
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2022
६ मे रोजी गुजरात टायटन्स विरुध्द मुंबई इंडियन्स सामन्यात सूर्यकुमार यादवलाही दुखापत झाली आहे. त्यानंतर तो आयपीएलमधून बाहेर पडला. आता सूर्यकुमारला टी२० विश्वचषकामध्ये संधी मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.
???? Official Announcement:
Jadeja will be missing the rest of the IPL due to injury. Wishing our Jaadugar a speedy recovery! @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 11, 2022
दुखापत झाल्यामुळे रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन हे तिघे देखील आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. या खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते. पण प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोर प्रश्न निर्माण होवू शकतो. यामुळे रोहीतचही शर्मांच टेंन्शन वाढल आहे.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

