🕒 1 min read
पुणे: कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र लोक डाऊन करण्यात आल्यानंतर दळणवळण तसेच खाजगी ट्रान्सपोर्ट व्यवसाय देखील बंद ठेवण्यात आले होते. मात्र यावेळी अत्यावश्यक सेवांमध्ये अन्नधान्य, आरोग्य, बँकिंग याबरोबरच पोस्ट खात्याच्या मार्फत नागरिकांना विविध सोयी सुविधा पुरविण्याचे कार्य सोयीस्कर रित्या पार पाडला गेल. लोक डॉन मध्ये वापरण्यात आलेल्या पोस्ट पोस्ट कार्यालयाला देखील फायदा झाला असून लॉकडाऊन नंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची नागरिकांचा पोस्टाची सेवा वापरण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊन च्या काळात साधारणता शरद भोजन योजनेत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७९ हजार डिजिटल खाती सुरू करण्यात आली तसेच अनेक रुग्णांच्या उपचारासाठी औषधांचे पार्सर जिल्ह्याबरोबरच राज्यात आणि देशात विविध ठिकाणी पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम पोस्ट कार्यालयात केलं. तसेच नागरिकांच्या वस्तू, पैसे, राख्या, पार्सल, पोहोच करण्याचे काम पोस्ट विभागाने यावेळी अत्यंत चोखपणे पार पडला आहे.
त्यामुळे याचा फायदा पोस्ट ऑफिस ला झाला असून लोक पूर्वी असलेल्या उत्पन्नातून डॉक्टर नंतरच्या पोस्ट ऑफिसच्या उत्पन्नामध्ये 20 ते 25 टक् वाढ झाल्याचे दिसून आल आहे. या काळात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सुकन्या समृद्धी योजना डिपॉझिट अशा विविध योजनांची ऑनलाईन सुविधा तसेच फिरते एटीएम योजना रोख रकमेची घरपोच सुविधा या माध्यमातून पोस्टाने सर्वसामान्यांना सुविधा देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोस्टमास्तर बी. पी. एरंडे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या-
- केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत; कॉंग्रेसची गुगली
- प्रकाशजीच असं बोलू शकतात, आंबेडकर नाही ; काकडेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- गब्बरची शतकी खेळी व्यर्थ, पंजाबच्या विजयामुळे इतर संघांची चिंता वाढली
- माझ्या लंडन जाण्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे – पी. व्ही. सिंधू


