Share

मराठा आरक्षणाच्या विषयात गोंधळ वाढला तर होत्याचं नव्हतं होण्याची वेळही येऊ शकते

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा विषय जास्त गुंतागुंतीचा करु नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. नेत्यांनी थोडा संयम बाळगावा, सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्यांनी घाबरुन जाऊ नये. या विषयात गोंधळ वाढला तर होत्याचं नव्हतं होऊन बसण्याची वेळही येऊ शकते, असा सल्लाही त्यांनी दिला.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/665117514386700/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!