Share

Subhash Desai | “गद्दारी करून जर कुणी फिरतं असेल तर…” ; उदय सामंत हल्ला प्रकरणावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर करण्यात आलेल्या हल्यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्ल्याचा उदय सामंत, आमदार तानाजी सावंत यांनी निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.

राज्यात अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, असं सांगतानाच हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर, शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. ही तर कार्यकर्त्यांची उत्सुफूर्त प्रतिक्रिया आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.सामंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेनेतून ही पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!