Share

‘या’ कारणामुळे महावितरणने केला ग्राहकांचा सत्कार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात वीज बिल थकबाकीवरून चांगलीच खडाजंगी झाली. विरोधकांच्या भूमिकेने थेट वीज कनेक्शन तोडण्यावर सरकारने आदेश काढले. परंतु काही शेतकरी ग्राहकांनी आपली थकबाकी भरण्यासाठी थेट महावितरण गाठले, त्यांना प्रोत्साहन म्हणून महावितरणने देखील त्यांचा सत्कार केला.

थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन वीज वितरण कंपनीकडून केले जात असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत पिशोर येथील रहिवासी शिवगिर गिरी यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या कडील बाकी असलेले सर्व बिल भरले.

त्यामुळे महावितरणने त्यांचा गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. तसेच वीजबिल बाकी असलेल्या सर्व ग्राहकांनीसुध्दा बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी पिशोर येथील उपकार्यकारी अभियंता एस.पी.परदेशी, शाखा अभियंता पी.एम.पिंपळकर, आर.आर.घुगे, सतिष मुरमुडे, इंदारचंद जाधव, दळवी आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!