मुंबई : सत्ताधारी पक्षांविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे.
यामध्ये ते असे म्हणाले आहेत कि, अजित पवारांनी केलेला साखर कारखान्याचा घोटाळा सिद्ध झाला आहे. त्यामुळे आता हा कारखाना सरकारने आणि ईडीने २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात परत देण्यात यावा.
महत्वाच्या बातम्या –
“अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील”- अमोल मिटकरी
सलमान म्हणाला,आमचे चित्रपट टॉलीवूडमध्ये का चालत नाही?
ममता बनर्जींच्या पत्राबाबद लवकरच होणार बैठक; शरद पवारांचा खुलासा
“…म्हणून सदाभाऊंच्या ** ला आग लागली असावी”- अमोल मिटकरी
दिग्दर्शक राजामौली आणि आलिया भट्ट यांच्यात वाद? अभिनेत्रीच्या या कृतीने वेधलं लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

