Video

‘राफेलवर लिंबू मिर्ची ठेऊन अकलेचे दिवाळे काढणाऱ्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा’, अमोल मिटकरींची टीका

अकोला : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा याने भालाफेक या क्रीडाप्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. त्या अनुषंगाने नीरजचे पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आले. यावेळी ...

म्यूकरमायकोसिसचे औषधे अल्पदरात द्या; खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश

नागपूर : म्यूकरमायकोसिस आजारावर उपचारांसाठी वापरण्यात येणारे औषध महागडे आहे. रुग्णांना देण्यात येणारी औषधाची मात्रादेखील अधिक आहे. त्यामुळे रुग्णांना अल्पदरात औषध उपलब्ध करून देण्याबाबत ...

पक्षांतराचा इतिहास असलेल्या नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचे धाडस पक्ष श्रेष्ठी करणार का ?

नागपूर : राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची जोरदार चर्चा होती. विधानसभाा अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने तडकाफडकी रात्री ...

पक्षांतराचा इतिहास असलेल्या नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचे धाडस पक्ष श्रेष्ठी करणार का ?

नागपूर : राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची जोरदार चर्चा होती. विधानसभाा अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने तडकाफडकी रात्री ...

लॉकडाऊनचा परिणाम, यंदा प्रथमच ऑनलाइन ‘अरंगेतरम्’

औरंगाबाद : व्ही. सौम्याश्री यांची शिष्या मनाली सुधळकर हिचे अरंगेत्रम शनिवारी (दि.२३) जानेवारी रोजी तापडीया रंगमंदिरात सादर होणार आहे. विशेष म्हणजे कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर नृत्यरसिकांसाठी ...

राज्यातला थंडीचा कडाका वाढला, विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशांपेक्षा कमी

नाशिक : राज्यातला थंडीचा कडाका आणखी वाढला असून विदर्भाच्या काही भागातली थंडीची लाट कालही कायम होती. तापमापकातला पारा आणखी खाली आला. काल 7 अंश ...

महिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण

मुंबई : अभिनेते मुकेश खन्ना यांनी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या शिर्षकावर आक्षेप घेतला होता. याआधीदेखील हे सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत ...

ठाकरे सरकारला आमच्या देवाचा एवढा आकस का? – आचार्य तुषार भोसले

नाशिक : आजपासून अनलॉक ५ ला सुरवात झाली आहे. यामध्ये बार आणि रेस्टॉरंट देखील उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु शाळा आणि मंदिरं मात्र ...

‘एफआरपी’ थकवणाऱ्या साखर कारखान्यांना नवीन गाळप परवाने देऊ नयेत – राजू शेट्टी

कोल्हापूर : येत्या १५ ऑक्टोबर पासून कारखाने सुरु होत आहेत. राज्य शासनाने तशा गाईड लाइन्सही जाहीर केल्या आहेत. परंतु अद्यापही गेल्या वर्षीच्या ऊस उत्पादक ...

रावसाहेब दानवेंनी केला ‘त्या’ भेटीचा खुलासा, म्हणाले…

नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय भूकंपाच्या घडामोडी सुरु असल्याचे अंदाज वर्तवले जात होते. ऑक्टोबर महिन्यात राजकीय भूकंपाचे भाकीत अनेक नेत्यांनी वर्तवले ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!