Politics

भाजपविरोधात वातावरण तापवा शिवसेना भवनातून कार्यकर्त्यांना आदेश

टीम महाराष्ट्र देशा – दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत भाजपविरोधात वातावरण तापवा, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेकडून ...

मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची निरुपम यांची मागणी हायकोर्टाने फेटाळली

मुंबई : मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची निरुपम यांची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारित फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी आहे. रेल्वे पादचारी ...

उद्धव ठाकरेंकडून जिल्हाप्रमुखांना आगळी-वेगळी भेट

टीम महाराष्ट्र देशा – फडणवीस सरकारने तीन वर्ष पूर्ण केली आहेत.या पार्श्वभूमीवर सत्तेत सहभागी असलेल पण वारंवार विरोधकांची भूमिका निभावणार्या शिवसेनेने सरकारच्या तीन वर्षपूर्तीचे ...

न्यायाधीशांचा पगार वाढवायला विसरलात का?;केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा सवाल

टीम महाराष्ट्र देशा – सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर नोकरशाहीत सर्वोच्च पदावरील (कॅबिनेट सचिव) अधिकाऱ्यांना प्रतिमहिना २.५ लाख रुपये वेतन मिळते. याशिवाय विविध ...

अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार

टीम महाराष्ट्र देशा – शिवस्मारकाच्या उंचीबाबत राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याने सोमवारी हिरवा कंदील दाखवल्यामुळे मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात ...

नांदेडच्या महापौरपदी शीला भवरे

टीम महाराष्ट्र देशा –नांदेड महापालिकेच्या महापौरपदी शीला भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील यांची निवड झाली आहे. अकरा वाजता निवड प्रक्रिया झाली. 74 सदस्यांनी ...

मोदी एक सेल्फी क्लिक करेपर्यंत चीन मध्ये एका तरुणाला नोकरी मिळते- राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा- गुजरातमध्ये राजकीय वातारवण तापण्यास सुरुवात झाली आहे. गुजरात निवडणुकीत भाजपला करंट लागणार आहे असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. ...

कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने संवाद साधा – गिरीष महाजन

नाशिक : शासकीय विभागांनी आणि संबंधितांनी नागरिकांच्या समस्या तत्परेने सोडवाव्यात आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने संवाद साधावा, असे निर्देश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले. ...

पाणी टंचाई निर्मुलनासाठी योग्य नियोजन करा- अहीर

संदेश कान्हु (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) – यंदा पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी आराखडे ...

‘भाजप सरकार हाय हाय ; पुढच्या वर्षी बाय बाय’,

टीम महाराष्ट्र देशा –सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी सकाळी शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली गणपती घाटावरील दशक्रियाविधीच्या ठिकाणी भाजप ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!