Maharashtra

राष्ट्रवादी कॉंग्रेस मुळेच आघाडीची सत्ता गेली – पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे काही निर्णय आघाडी सरकार मध्ये असलेल्या मित्रपक्षाला आवडले नाहीत म्हणून आमची सत्ता गेल्याचा धक्कादायक गौप्यस्पोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ...

मार खाणारे नको, तर मार देणारे कार्यकर्ते मनसेला हवे-राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा – मार खाणारे नको, तर मार देणारे कार्यकर्ते मनसेला हवे असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे ...

रविवारी पुणे-लोणावळा दरम्यान लोकलच्या सहा फे-या रद्द

पुणे: पुणे ते लोणावळा दरम्यान रविवार (12 नोव्हेंबर) रोजी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेतील पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे ...

जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाने महिन्याला संयुक्त बैठक घ्यावी – सदाभाऊ खोत

सांगली : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने समन्वयाने काम करावे. दोन्ही यंत्रणांनी महिन्यातून एकदा संयुक्तरीत्या बैठक घ्यावी, असे ...

पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ

औरंगाबाद: पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ ऐनवेळी केंद्र दिलेल्या गजानन विद्यालयात आल्याने विद्यापीठाने या केंद्रास नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या ...

कल्पना गिरी खून प्रकरण : तपासात प्रगती नसल्याने न्यायालयाकडून नाराजी व्यक्‍त

लातूर : लातुरातील कल्पना गिरी खून प्रकरण सीबीआयकडे वर्ग होऊन वर्ष उलटले तरी याच्या तपासात अपेक्षित प्रगती होत नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

राज्यात भ्रष्टाचाराला राजमान्यता – सचिन सावंत

मुंबई: डांबराचा खर्च अर्धाच दाखवा आणि पत्रकारांना मॅनेज करून चांगल्या बातम्या छापून आणा, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिका-यांना दिला आहे ...

शिवसेनेच्या वतीने साखर कारखान्यासमोर जागरण-गोंधळ घालून तीव्र निदर्शने

बीड:  उसाला 3 हजार रुपये भाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना येथे जागरण-गोंधळ घालून तीव्र निदर्शने ...

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढलेल्या तरुणाला सुरक्षित उतरवले

मुंबई : मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढलेल्या आनंद उर्फ ज्ञानेश्वर साळवे या तरुण शेतक-याला दीड तासाच्या अवधीनंतर अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षित खाली उतरवण्यात आले. ज्ञानेश्वर ...

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी मंत्रालयावर धडकू लागले – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही सरकार दखल घ्यायला तयार नाही. सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच शेतकऱ्यांचे आंदोलन ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!