Maharashtra

लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार; मुंबई महापालिकेतील अभियंता ताब्यात

ठाणे : मुंबई महापालिकेत अभियंता पदावर काम करणा-या दत्ताराम शिंदे विरोधात पोलिसांनी फसवणूक आणि अत्याचार करत धमकावल्याचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. ...

धनंजय मुंडेच्या प्रस्तावाचा नक्की विचार करेन – पंकजा मुंडे

पुणे: जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांनी एखादी संस्था मराठवाड्यात आणून दाखवावी तेव्हाच मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही दोघ मिळून कोणाशीही भांडण्यास तयार असल्याच विधान धनंजय मुंडे यांनी केले ...

नोटबंदीची संसदीय समितीद्वारे चौकशी करा – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : वस्तू व सेवा कर व त्या आधी केलेल्या नोट बंदीच्या निर्णयामुळे देशभरातील व्यापारी वर्गात नाराजी आहे. या निर्णयांमुळे सर्वसामान्यांनाही मोठा त्रास सहन ...

आता धनंजय मुंडे यांचा खड्ड्यांसह सेल्फी…

बीड : सेल्फी विथ खड्डे या खा. सुप्रिया सुळे यांच्या मोहिमेवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरात ट्विटरवाद रंगला असताना ...

समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांमध्ये एकजूट महत्वाची – राज ठाकरे

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी शेतक-यांमध्ये एकजूट असेल तरच हा प्रश्न मार्गी लावला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ...

नोटाबंदीवर आक्रोश करणा-या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर लोटांगण – माधव भंडारी

सांगली : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नोटाबंदी व जीएसटी अशा ऐतिहासिक निर्णयाबाबत रस्त्यावर आक्रोश करणारी राजकीय नेतेमंडळी वर्षा बंगल्यावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ...

सुपारी देऊन अनिकेत कोथळे याचा खून झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

सांगली : दुकानात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय सुरू असल्याची कुणकूण लागल्यानेच अनिकेत कोथळे याचा दुकान मालकाकडून निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याला सुपारी देऊन ...

राज्यात उभारणार 8 लाख घरे- मुख्यमंत्री

नागपूर-  देशाची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असल्यास केवळ महानगरे केंद्रस्थानी ठेऊन भागणार नाही. इतर शहरांच्या विकासावर भर दिली तरच देश खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर जाईल. ...

‘कुणी या कुणी जा आमचे सरकार स्थिर’ ; गिरीश बापट यांचा शिवसेनाला टोला

नाशिक : “कुणी या किंवा जा, आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आमचं सरकार स्थिर आणि नेतृत्व खमकं आहे.” असं विधान करत अन्न पुरवठा ...

शेअर बाजार निर्देशांकात ६४ अंकांची वाढ

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६४ अंकांची वाढ होऊन बाजार ३३ हजार ३१५ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १३ अंकांच्या वाढीसह ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!