Nagpur

आता घरबसल्या करा आरटीओ संबंधित कामे; आरटीओच्या 18 सेवा झाल्या ऑनलाईन

मुंबई : कोणत्याही सरकारी कागदपत्रांसाठी नेहमीच प्रशासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तर अनेकदा यासाठी जास्त खर्च देखील येतो. मात्र आता आरटीओशी संबंधित 18 सेवा ...

फास्टॅग अनिवार्य झाल्यास इंधनावरील खर्चात बचत- नितीन गडकरी

नवी दिल्ली : देशातील टोल वसुली सुलभ आणि रहदारी सुरळीत करण्यासाठी सरकारकडून फास्टॅग प्रणालीराबवण्यात येत आहे. २०१७ पासून, नवीन चार चाकी वाहनांच्या नोंदणीसाठी फास्टॅग ...

‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’

मुंबई : विदर्भ आणि मराठवड्यातील जनतेचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महमंडळाच्या मुद्यावरून अधिवेशनात चांगलीच चर्चा रंगली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती ...

पूजाच्या मृत्यूनंतर संजय राठोडांनी केल्या ‘या’ चुका, त्यामुळे द्यावा लागला राजीनामा

मुंबई : हो नाही म्हणता शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय ...

मोठी बातमी : समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना कोरोनाची लागण

नागपूर : राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. त्यामुळे पुन्हा ...

‘संजय राठोड यांनी ओंगळवाणं शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय’

नागपूर : वनमंत्री संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर आले. ...

ठाकरे सरकारच्या प्रतिमेची शरद पवारांना वाटत असेलेली काळजी हा फक्त दिखावा ?

दीपक पाठक/पुणे : वनमंत्री  संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर ...

महाविकास आघाडीची एकजूट कायम राहिली तरच भाजपचा पराभव करणे शक्य ?

मुंबई- महाविकास आघाडीची एकजूट कायम राहिली तरच भाजपचा पराभव करणे शक्य असल्याचे काल पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ...

Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?

मुंबई-  अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.  या वाढीची कारणे शोधण्याचा ...

…पण तोच ‘कुऱहाड’ बनून ‘गोतास काळ’ होऊ लागला तर कसे व्हायचे!

मुंबई : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल हाेवून अवकाळी पाऊस बरसत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला तर ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!