Mumbai

शेतकरी कर्जमाफीला आता आचारसंहितेचा खोडा?

राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी करण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी अडचणी येत आहेत. आधीच सरकारकडून लावण्यात आलेल्या निकषांची यादी मोठी आहे. तसेच स्वत:चे नाव हि लिहू ...

नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विदयापीठ डोकलामचेही कारण देईल

मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी रोज ‘तारीख पे तारीख’ असा खेळ सुरु असल्याच दिसत आहे. निकाल रखडल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागेल आहे. आता तर विद्यापीठाने ...

मुंबई विद्यापीठाचे ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र

वेबटीम : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभाराचा बऱ्याच विद्यार्थांना फटका बसला. प्रदीर्घ काळानंतर जाहीर झालेल्या निकालामध्ये असंख्य त्रुटींचे निरसन करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील मदतकेंद्र अपुरे पडत ...

नाराज शिवसेनेची ‘मातोश्री’वर महत्वपूर्ण बैठक

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डावलेले गेल्याने नाराज शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. शिवसेनेकडून ‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक घेण्यात येत आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ...

वडिलांच्या स्मृतीदिनी तो झाला सब-इन्स्पेक्टर

आपली ड्युटी बजावत असताना एका अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीमुळे जिव गमवावा लागलेले दिवंगत वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मुलाला पोलीस सेवेत समाविष्ट करुन ...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ठाणे महापालिकेने भरपाई द्यावी

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत २९ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणेकरांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. बहुतांश लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले ...

मी हात पुढे केला होता, पण त्यांनी हाताला गुदगुदल्या केल्या : राज ठाकरे

मुंबई : दोन ठाकरे बंधु एकत्र येण्यात कुणाचा अडथळा? – परमेश्वरालाच ठाऊक अस म्हणत राज ठाकरे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या ...

मध्य रेल्वेच्या 35 तर पश्चिम रेल्वेच्या 7 गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड

मुंबई : मुंबईत मंगळवारी झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या 35 आणि पश्चिम रेल्वेच्या 7 गाड्या बिघडल्या आहेत. त्यामुळे लोकल रेल्वेची संख्या कमी होऊन रेल्वेचे वेळापत्रक ...

भेंडी बाजार इमारत दुर्घटना; मृतांची संख्या ३४

मुंबई : भेंडी बाजार इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ३४ झाली आहे . या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरुच आहे. जखमींना ...

मुंबई प्रलयाला कारण प्लास्टिकच…

वेबटीम : प्लास्टिक पोत्यांमध्ये पॅकबंद असणारे सिमेंट हे घरबांधकामासाठी अगदी अनिवार्य असणारे साहित्य आहे. सिमेंट वापरल्यानंतर रिकामी पोती बांधकाम स्थळीच इकडे तिकडे पसरलेली असतात. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!