Mumbai
टीका करण्यापेक्षा अशी स्थिती उद्भवू नये या साठी सूचना करा – उद्धव ठाकरे
मुंबई – अतिवृष्टीमुळे मुंबईत पुन्हा आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये या साठी विधायक सूचना करा , केवळ राजकारण , विरोध म्हणून मुंबई महापालिकेच्या कारभारावर ...
मुंबईत भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली
मुंबई : मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनवाला बिल्डिंग ही पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर आरसीवाला बिल्डिंग होती,तळमजला ...
“आदित्य ठाकरे मूर्ख आहे” निलेश राणेंची खरमरीत टीका
वेबटीम : मुंबई मध्ये पावसाने हाहाकार केल्यानंतर आता मुंबई च्या पावसावरून राजकारण रंगण्यास सुरवात झाली आहे. निलेश राणे यांनी फेसबुक ला एक व्यंगचित्र शेअर ...
त्या गोष्टीमुळे महेश भूपती पत्नी लारा दत्तावर संतापला!
भारताचा महान टेनिसपटू महेश भूपती काल आपली पत्नी बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्तावर चांगलाच संतापला. त्याचे कारण म्हणजे भूपतीची आयुष्याची कमाई लारा दत्ताने अक्षरशः काही ...
मुंबईतील आपत्कालीन स्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली
मुंबई : मुंबई तसेच परिसरात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि शासकीय यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ...
पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या तसेच मुंबईहून सुटणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द
मुंबई : मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आज मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानक व लोकमान्य टिळक स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे ...
मुंबईकरांना आजही घराबाहेर न पडण्याचे आवाहन
मुंबई : मंगळवारी झालेल्या पावसानंतर बुधवारी सकाळपर्यंत जनजीवन अजूनही विस्कळीत असल्याने मुंबईकरांनी बुधवारीही घराबाहेर पडू नये असे आवाहन राज्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हवामान ...
पावसाचा जोर ओसरल्याने मुंबई हळूहळू पूर्वपदावर
मुंबई – पावसाचा जोर मंगळवारी रात्रीपासून ओसरल्याने मुंबईचे जनजीवन अत्यंत संथ गतीने पूर्वपदावर येऊ लागले आहे . पश्चिम रेल्वेची वाहतूक काही अंशी सुरळीत होऊ ...
मुंबई ला पुन्हा २६ जुलै ची आठवण…
मुंबई : २६ जुलै २००५ ला मुंबापुरी ही अक्षरशः तुंबापुरी झाली होती. नेहमी धावणारी मुंबई वरुणराजा च्या विक्राळ रूपाने थांबली होती. त्यानंतर आता २९ ...
मुंबईची विमानसेवा सुरु ; मात्र रेल्वेसेवा अजूनही बंदच
मुंबई – जोरदार पाऊस आणि खराब हवामानामुळे बंद करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील विमान सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले . ...