Mumbai
मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळ्याचा आरोप
मुंबई: माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेला मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याचा आरोप ताजा असतानाच एक नवीन आरोप समोर आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा ...
उंदरांचे आता सत्तेच्या सोयीसाठी मांजरात रुपांतर; ही वाघाची मावशी आहे, वाघ नव्हे!- विखे पाटील
मुंबई: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर ...
उंदीर घोटाळ्यावरून विखे पाटलांची सरकारवर तुफान फटकेबाजी
मुंबई: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर ...
Video- देसाई,एकबोटे,भिडेंवरील खोटे गुन्हे मागे घ्या; राज्यभर संभाजी भिडेंंचे समर्थक रस्त्यावर
टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव भीमा हिंसाचारात विनाकारण संभाजी भिडे गुरुजींना गोवण्यात आला असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आज राज्यभर ...
संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ आज राज्यभरात निघणार सन्मान महामोर्चा
टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आरोप असलेल्या शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज राज्यभरात सन्मान मोर्चाचं आंदोलन करण्यात येणार आहे. ...
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही लिंगायत समाजाला आरक्षण द्या- मुंडे
मुंबई – कर्नाटक राज्याच्या संवैधानिक धर्तीवर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली. नियम २८९ अन्वये विरोधी पक्षनेते ...
आम्ही कधीच म्हटलं नाही भिडेंनी स्वत: दगडफेक केली, पण!- प्रकाश आंबेडकर
मुंबई: आम्ही कधीच म्हटलं नाही की, भिडेंनी स्वत: दगडफेक केली. पण दगडफेक करणारे संभाजी भिडे यांचे नाव घेत होते. त्यामुळे आमचा असा आरोप आहे ...
मुख्यमंत्र्यांकडून भिडेंना ‘क्लीनचीट’; भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही
टीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या तपासात संभाजी भिडे यांचा दंगलीत सहभाग असल्याचा एकही पुरावा समोर आलेला नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...
विकासाचे भूत जिवंत ठेवायला हवे! शिवसेनेचा भाजपला टोला
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विकासकामांच्या अंमलबजावणीवरुन भाजपला टोला लगावला आहे. काही झाले तरी विकासाचे भूत जिवंत ठेवायला हवे. पुन्हा भूत अदृश्य असते. ...
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे मला मान्य नाहीत – आंबेडकर
टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे आहेत, हे मला मान्य नाही,जनता हीच देशातील सर्वोच्च ताकद आहे. आमच्याकडे ती ताकद ...