Mumbai

महामानवाची १२७ वी जयंती ; देशभरात कार्यक्रमाची मांदियाळी

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात ...

बीएमसी आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी फेकल्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाज्या

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील शेतकरी नियमितपणे बोरीवलीमध्ये भाज्या विकत असतात मात्र त्यांना नेहमी पोलिस आणि बिएमसीच्या आधिकाऱ्यांचा त्रास होतो. हे आधिकारी ...

आघाडीसाठी कॉंग्रेसने विलंब लावू नये – राष्ट्रवादी

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्यामुळे महाराष्ट्रात आघाडी करण्याबाबतचा निर्णय करण्यास विलंब लावू ...

65th national film awards : कच्चा लिंबू सर्वोत्तम मराठी सिनेमा,नागराज पुन्हा चमकला

टीम महाराष्ट्र देशा- 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील शास्त्री भवनमध्ये पुरस्कार जाहीर केले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट ...

65th national film awards : कच्चा लिंबू सर्वोत्तम मराठी सिनेमा,नागराज पुन्हा चमकला

टीम महाराष्ट्र देशा- 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील शास्त्री भवनमध्ये पुरस्कार जाहीर केले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट ...

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा !- अशोक चव्हाण

मुंबई: यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबादार ठरवून मंगळवारी आत्महत्या केली. त्यामुळे विरोधकांनी भाजप सरकारला लक्ष केले ...

मनसेची हायकोर्टात धाव मात्र शिवसेनेला कोर्टाचा तूर्तास दिलासा

मुंबई: मनसेला सोडचिठ्ठी देणाऱ्या सहा नगरसेवकांना आणि शिवसेनेला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये हायकोर्टात प्रलंबित असलेल्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. ...

स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर यांची निवड

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील प्रमुख शेतकरी संघटना असलेल्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक चेहरा असलेले रविकांत तुपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाभिमानाचे ...

काँग्रेस आणि भाजपाचे उपोषण म्हणजे मोर-लांडोर यांची स्पर्धा-सामना

टीम महाराष्ट्र देशा- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र ...

भाजपचा ‘इतिहास’ शून्य असल्यामुळेच नागरिकशास्त्रात जाहिरातबाजी सुरू

मुंबई : राज्यातील शेतकरी पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून आत्महत्या करित असताना दहावीच्या विद्यार्थ्यांना नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून आपली महती सांगण्याची नैतिकता भाजपकडे आहे का, असा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!