India
राधाकृष्ण विखेंवर लोकसभेच्या निकालानंतर कारवाई होणार
टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल राधाकृष्ण विखे यांच्यासह ५ आमदारांवर कॉंग्रेस कारवाई करणार आहे परंतु त्यासाठी आता लोकसभा निकालाची ...
भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश नाही; पण मी दुसऱ्यांदा मंत्री होणार : रामदास आठवले
टीम महाराष्ट्र देशा : २३ मे ला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निकालाआधीच वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...
केजरीवालांकडून वडिलांनी सहा कोटींना तिकीट विकत घेतलं,आपच्या उमेदवाराच्या मुलाचा आरोप
टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतील सातही जागांवर उद्या मतदान होण्याच्या आधीच आम आदमी पार्टीविरोधातील एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पश्चिम दिल्लीचे आम ...
IPL 2019 : मुंबई-चेन्नईत फायनल; कोण जिंकणार?
टीम महाराष्ट्र देशा- रविवारी म्हणजेच 12 मे रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलची फायनल मॅच खेळली जाणार आहे. आयपीएलचा खिताब तीन वेळा ...
मोदींच काम नव्या नवरीप्रमाणे; कामापेक्षा बांगड्यांचा आवाजचं जास्त : सिद्धू
टीम महाराष्ट्र देशा : पंजाब मंत्रिमंडळातील कॉंग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना नव्या नवरीची उपमा दिली ...
मोदी-शहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळविले
टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने निशाणा साधला आहे. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असतांना महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला दिले जात आहे. ...
जाणून घ्या काय आहे पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण ?
उस्मानाबाद : राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष घेण्याचे आदेश ...
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण; अण्णांची साक्ष घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
उस्मानाबाद : राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष घेण्याचे आदेश ...
‘संजयकाका पाटील एक लाख मतांच्या फरकाने निवडून येतील’
सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून १२ उमेदवार नशीब अजमावत असून, त्यात भाजपचे संजयकाका ...
अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली?
मुंबई – मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय ...