India

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स : हार्दीक पांड्याने चेन्नईला डिवचले

टीम महाराष्ट्र देशा- रविवारी म्हणजेच १२ मे रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलची फायनल मॅच खेळली जाणार आहे. आयपीएलचा खिताब तीन वेळा ...

‘या’ वाहनांना होणार टोल माफ

नवी दिल्ली : देशात नव्याने इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना पुढे आली आहे. या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून अशा ...

धक्कादायक : ‘विश्वजीत कदमांनी माझं अपहरण करून अर्ज मागे घ्यायला लावला’

टीम महाराष्ट्र देशा : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनुवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी माझे अपहरण करून जबरदस्तीने माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता असा ...

…तर केजरीवालांना जनतेनेच धडा शिकवला पाहिजे : हजारे

टीम महाराष्ट्र देशा- देशभरातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सात राज्यांतील एकूण ५९ मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, ...

दुष्काळ निवारणाच्या अंमलबजावणीसाठी सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याची अंमलबजावणीसाठी पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच ...

आयपीएल फायनल : मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग्स कोण मारणार बाजी ?

टीम महाराष्ट्र देशा- रविवारी म्हणजेच १२ मे रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलची फायनल मॅच खेळली जाणार आहे. आयपीएलचा खिताब तीन वेळा ...

‘मी मोदींना थप्पड लगावली तर माझा हात मोडेल’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अंतिम टप्यात येताच पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी वादाने जोर पकडला आहे. एकीकडून ममता बॅनर्जी या मोदींना लक्ष ...

पंढरपूरच्या बडव्यांनी मंदिरच का बांधले? : जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : पंढरपुरात बडवे समाजाने उभारलेल्या स्वतंत्र विठ्ठल मंदिरावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बडवे समाजावर निशाणा साधला आहे. तसेच माझा विठ्ठल ...

चिंताजनक : प्राणी आणि वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

टीम महाराष्ट्र देशा : इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड ईकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या ताज्या अहवालाने हा इशारा दिला आहे की, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील ...

#होरपळतोय महाराष्ट्र : लातूरमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांनी केली सरपंचाला मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात सध्या भीषण दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. नागरिक भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत, असे असले तरीही पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!