India

सरकार आता तरी जागं व्हा, मुलाला नोकरी नाही म्हणून आईनेच केली आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा : देशातील बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे युवा वर्ग निराश आहे. नोकरी नसल्या कारणाने अनेक बेरोजगार तरुण जीवन संपवताना दिसत ...

पवारांनी चौकात चर्चा करावी; चर्चेसाठी आम्ही तयार : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना खूळ आवाहन दिले आहे. जाणता राजांनी चौकात चर्चा करावी, दुष्काळ योजनेची आकडेवारी संदर्भात ...

…तर ‘आरएसएस’ने मोदींना पंतप्रधान केले असते का? : मायावती

टीम महाराष्ट्र देशा : बसपा अध्यक्षा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्वीटरवरून निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी असते तर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ...

मराठा विद्यार्थी आंदोलक घेणार राज ठाकरेंची भेट

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाचे विध्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून या ...

राजीव गांधी ‘रावण’ होते; भाजप नेत्याची जीभ घसरली

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशातील राजकीय वातावरण खूपच तापले आहे. सगळेच नेते एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. एका प्रचार सभेमध्ये काँग्रेसच्या ...

गौतम गंभीरने ‘या’ महिला नेत्याला पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशातील राजकीय वातावरण खूपच तापले आहे. सगळेच नेते एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. माझ्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लिल ...

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विध्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ देणारच : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाच्या याचिकेबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका दिला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेली ...

तारीख पे तारीख; अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांना दिली 15 ऑगस्टपर्यंतची वेळ

टीम महाराष्ट्र देशा- रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय मध्यस्थता समितीने योग्य तोडगा काढण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणीला न्यायालयाने मंजुर केली आहे. या ...

#होरपळतोय_महाराष्ट्र : अमरावतीत जिल्हा परिषद कार्यालयातचं पाणी टंचाई

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात ठिकठिकाणी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती अमरावतीतही ...

होरपळतोय महाराष्ट्र : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदगीर तालुक्यात भीषण पाणी टंचाई

उदगीर/ प्रतिनिधी : उदगीर शहरात पंधरा ते वीस दिवसाला एक वेळा पाणी पुरवठा होत असून, तालुक्यात ५० गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत असे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!