Health
जेवणात रक्ताने माखलेला कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी जहांगिर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड
पुणे : हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णाच्या सुपात रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी हडपसर येथील महंमदवाडीचे रहिवासी ...
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय कराल ?
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्ण व कोरड्या ऋतूत प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा,उन्हाचा त्रास होऊन उष्माघातासारखी गंभीर घटनाही होऊ शकते. त्यामुळेच,वाढत्या तापमानाचा ...
तुकाराम मुंडेंचा दणका एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या ७० कर्मचाऱ्यांना नारळ
टीम महाराष्ट्र देशा : एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक तुकाराम मुंडे यांनी राज्य एड्समुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राज्यभरातील २२०० कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांची मुदतवाढ, ...
धक्कादायक : भारतात २०४० पर्यंत कॅन्सर पेशंटची संख्या दुपटीने वाढणार
टीम महाराष्ट्र देशा : दी लान्सेट ऑन्कोलॉजीच्या अहवालानुसार २०४० पर्यंत भारतात कॅन्सरग्रस्त पेशंटच्या संखेत दुपटीने वाढ होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या ...
मळ डबल ! ८५ टक्के रिक्षाचालक करतात तंबाखूचे सेवन
मुंबई : तंबाखू आणि सिगारेटमुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे हे वारंवार सांगितले जात आहे. सरकार विविध प्रकारे जनजागृती करताना दिसत असले तरीही मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या ...
पुण्यातील बड्या हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार, रुग्णाच्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे
पुणे: पुण्यातील नामांकित जहांगीर हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णाच्या सुपात रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आले आहेत. त्यामुळे जहांगीर ...
#WorldTBDay: २०२५ पर्यंत भारत टीबी मुक्त करण्याचे लक्ष्य
टीम महाराष्ट्र देशा : १८८२ साली टीबी (क्षयरोग) च्या जीवाणूंचा शोध लावणाऱ्या डॉ. रॉबर्ट कोच यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन ...
आला उन्हाळा तब्बेत सांभाळा !
टीम महाराष्ट्र देशा : उन्हाळा सुरू होताच उन्हाच्या झळा जाणवायला लागतात.वाढत्या तापमानामुळे शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त असते.उन्हाळ्यात शरीराला आवशकता असते थंड पेयाची. बाजारात अनेक ...
उन्हाळ्यासाठी उत्तम पेय : जलजिरा
टीम महाराष्ट्र देशा : उन्हाळा हा भारतातील तीन ऋतूपैकी एक आहे.उन्हाळ्यात हवामान कोरडे आणि उष्ण असते.या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुप पडतात.यामुळे तापमानात वाढ ...
उन्हाळ्यासाठी उत्तम पेय : जलजिरा
टीम महाराष्ट्र देशा : उन्हाळा हा भारतातील तीन ऋतूपैकी एक आहे.उन्हाळ्यात हवामान कोरडे आणि उष्ण असते.या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुप पडतात.यामुळे तापमानात वाढ ...