Health

भाजीपाला अत्यावश्यक असेलही, बाबांनो..! तुमचा जीव त्यापेक्षा अत्यावश्यक आहे.

लातूर / उदगीर प्रतिनिधी : शासन, प्रशासन, सामाजिक संस्था सर्वांनी काळजी घेवूनही शेवटी लातूर जिल्ह्यात उदगीर शहरामध्ये कोरोना विषाणूचा रुग्न आढळला आहे. जिल्हा परिषद ...

राज ठाकरेंची भूमिका राजकारणापालिकडली, छगन भुलबळांचे राज ठाकरेंच्या मागणीला समर्थन

नाशिक : राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मद्यविक्रीची परवानगी देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. या मागणीवर सामानातून वाईन, डाईन आणि फाईन. ...

अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आपल्या आजूबाजूच्या गरजूंना मदत करा : धनंजय मुंडे

परळी (दि. २५)  : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला शुभेच्छा ...

अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आपल्या आजूबाजूच्या गरजूंना मदत करा : धनंजय मुंडे

परळी (दि. २५)  : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला शुभेच्छा ...

धनंजय मुंडेंच्या सुचनेनंतर भिल्ल समाजाच्या वस्तीत पोहचले पाणी; रेशन कार्ड नसलेल्या २३ कुटुंबाना धान्य

बीड (दि.२५) : बीड शहरापासून जवळच असलेल्या डोंगराळ भागात मांडवजाळी येथे २३ कुटुंबांची भिल्ल समाजाची वस्ती आहे या वस्तीवर राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना पिण्याच्या ...

धनंजय मुंडेंच्या सुचनेनंतर भिल्ल समाजाच्या वस्तीत पोहचले पाणी; रेशन कार्ड नसलेल्या २३ कुटुंबाना धान्य

बीड (दि.२५) : बीड शहरापासून जवळच असलेल्या डोंगराळ भागात मांडवजाळी येथे २३ कुटुंबांची भिल्ल समाजाची वस्ती आहे या वस्तीवर राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना पिण्याच्या ...

४० प्रयोगशाळांच्या मदतीने महाराष्ट्र राज्याने गाठला कोरोना चाचण्यांचा एक लाखांच्या वरील टप्पा

मुंबई, दि. २५: राज्यात गेल्या सुमारे दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कालपर्यंत ४० प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात ...

‘गावा-गावातली बोलत आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु’ म्हणत आठवलेंची दारू दुकाने बंदच ठेवण्याची मागणी

टीम महाराष्ट्र देशा –  ‘गावा-गावातली बोलत आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु’ अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरे सरकारकडे वाईन ...

रेशन कार्ड नसलेल्या ५२० कुटुंबांना शिवेंद्रराजेंनी केले अन्नधान्य वाटप

सातारा : कोरोना सारख्या महाभयंकर महामारीने संपूर्ण जग हादरून गेले आहे. आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनामुळे हाहाकार उडालेला असून कोरोनाला हरवण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉक ...

आमचे टेस्टिंग किट उत्तमच, भारताला वापरण्याची अक्कल नाही; चीनचा उलटा दावा

मुंबई : चीनकडून आयात करण्यात आलेल्या पीपीई आणि ‘रॅपिड टेस्टिंग किट’ निकृष्ट दर्जाचे असल्याचं निदर्शनास आल्यावर भारताने या किट्स परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!