Health

रामदेव बाबांच्या औषधाने बरा होणार कोरोना! नेमक आहे तरी काय औषधात

नवी दिल्ली : कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. जगभरातील रुग्णसंख्या ९२ लाखांवर पोहचलीय तर ४ लाख ७४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर ४९ ...

सरकारचं ठरल ! ‘या’ तारखेला लागू शकतो १०वी आणि १२वी चा निकाल…

मुंबई : शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी जिओ ...

रामदेव बाबांच्या पतंजलीने कोरोनावर औषध आणलं, आज ठेवणार जगासमोर

नवी दिल्ली : कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगावर जगभरात उपचार करण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली कोरोनावर आधारित ...

‘ठाकरे सरकार’चा मोठा निर्णय राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवली

मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत. २६ मे ते २० जून ...

‘ठाकरे सरकार’चा मोठा निर्णय राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवली

मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत. २६ मे ते २० जून ...

पुण्यात कोरोनाचे थैमान, एकाच दिवशी तब्बल एवढे कोरोना रूग्ण !

मुंबई : कोरोनाच्या ३८७० नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १५९१ रुग्णांना ...

दिलासादायक : राज्यात ६५ हजार ७४४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

मुंबई : कोरोनाच्या ३८७० नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १५९१ रुग्णांना ...

राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या

मुंबई : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात शुक्रवारी (१९ जून ) १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ...

लढाई जिंकणारच : राजेश टोपेंनी घेतला आणखी एक महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई : खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० ...

राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक – राजेश टोपे

मुंबई : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात मंगळवारी ( १६ जून ) १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!