Health

धक्कादायक : दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या पुढे गेली

नवी दिल्ली- भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाने भारतात थैमान घातले असून सरकार करत असलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत की ...

राज्यात एकाच दिवशी बरे झाले १० हजार ८५४ कोरोना रुग्ण…

मुंबई : राज्यात गुरवारी देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ...

खरा योद्धा : आईच्या निधनानंतर राजेश टोपे केवळ तीनच दिवसांत उतरले कोरोनाविरुद्धच्या लढाईत !

मुंबई : प्रथा परंपरा बदलत्या काळाशी सुसंगत असाव्यात असा समाजप्रबोधनाचा संदेश कृतीतून उतरवत आणि मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश ...

खरा योद्धा : आईच्या निधनानंतर राजेश टोपे केवळ तीनच दिवसांत उतरले कोरोनाविरुद्धच्या लढाईत !

मुंबई : प्रथा परंपरा बदलत्या काळाशी सुसंगत असाव्यात असा समाजप्रबोधनाचा संदेश कृतीतून उतरवत आणि मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश ...

कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या : आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर- शहरात दररोज कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांशी रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय ...

आनंदाची बातमी : लसीचा पुरवठा करण्यासाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेकचा सिरम सोबत करार

नवी दिल्ली : करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीचा पुरवठा आणि परवाना देण्यासंदर्भात नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियासोबत करार केला ...

‘आत्तापर्यंत राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त’

मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ ...

‘आत्तापर्यंत राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त’

मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ ...

राज्यात आज एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंतची विक्रमी संख्या

मुंबई : राज्यात आज आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. ...

कोरोनावर मात करण्यासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नागपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची सर्व यंत्रणा काम करत आहे. दैनंदिन व्यवहार व अर्थव्यवस्था सुरळीत करण्यालासुद्धा प्राधान्य देणे आवश्यक आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!