Agriculture
केवळ डिजिटल फलकासाठी अडले तूर खरेदी केंद्राचे घोडे!
वेब टीम : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे तूर खरेदी केंद्र सुरू झाले नसून ते मंगळवारी सुरू करण्यात येईल, असे सचिव मोहन ...
राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही – सुभाष देशमुख
सोलापूर – दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील ...
राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही – सुभाष देशमुख
सोलापूर – दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील ...
VIDEO- औरंगाबाद : बाजार समितीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ
औरंगाबाद : बाजार समितीतील तूर खरेदी केंद्रावर शेतकरी आणत असलेला सगळाच्या सगळा माल खरेदी केला जात नसल्याचं सोमवारी (ता. 5) दिसून आलं. तालुक्यातील जयपूर ...
निर्यात मूल्य हटविताच कांद्याचे भाव वधारले
पुणे : निर्यात मूल्य हटवताच कांद्याचे भाव पुन्हा वधारले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत काल(4 फेब्रुवारी) घाऊक बाजारात कांद्याच्या भावात किलोमागे 4 रुपयांनी वाढ झाली आहे. ...
हक्काची जमीन न मिळाल्यास मंत्रालयात जीव देईन !
मुंबई : धर्मा पाटील या शेतक-याच्या मृत्युनंतर धुळे जिल्ह्यातील अनुबाई दगडू ठेलारी या शेतकरी महिलेने हक्काची जमीन न मिळाल्यास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा ...
निर्धोक हवामानामुळे देशातील द्राक्षांच्या निर्यातीची घोडदौड
पुणे : गारपीट, अवकाळी पाऊस, धुके या नैसर्गिक संकटांमुळे गेल्या चार-पाच वर्षांत द्राक्षबागांपुढे संकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर यंदाचे निर्धोक हवामान द्राक्ष उत्पादनासाठी ...
निर्धोक हवामानामुळे देशातील द्राक्षांच्या निर्यातीची घोडदौड
पुणे : गारपीट, अवकाळी पाऊस, धुके या नैसर्गिक संकटांमुळे गेल्या चार-पाच वर्षांत द्राक्षबागांपुढे संकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर यंदाचे निर्धोक हवामान द्राक्ष उत्पादनासाठी ...
निर्धोक हवामानामुळे देशातील द्राक्षांच्या निर्यातीची घोडदौड
पुणे : गारपीट, अवकाळी पाऊस, धुके या नैसर्गिक संकटांमुळे गेल्या चार-पाच वर्षांत द्राक्षबागांपुढे संकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर यंदाचे निर्धोक हवामान द्राक्ष उत्पादनासाठी ...
‘तो’ अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या- काकडे
पुणे : “1985-86 साली शरद जोशींनी हमीभावासाठी मोठं आंदोलन उभारलं होतं. देशभर त्यावरुन रान पेटलं होतं. त्यानंतरही काँग्रेसने काही केले नाही. मग अटल बिहारी ...