Share

VIDEO- औरंगाबाद : बाजार समितीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ

Published On: 

औरंगाबाद : बाजार समितीतील तूर खरेदी केंद्रावर शेतकरी आणत असलेला सगळाच्या सगळा माल खरेदी केला जात नसल्याचं सोमवारी (ता. 5) दिसून आलं. तालुक्यातील जयपूर इथल्या शेतकऱ्यांनी अधिक तूर आणल्याने काही काळ गोंधळ होऊन व्यवहार झाला नाही. खामखेडा येथील शेतकरी संतोष भवरे यांनी 11 क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. त्यापैकी फक्त 3 क्विंटल खरेदी करण्यात आली. बाकी तूर परत घेऊन जावी लागल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!