Agriculture

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा संताप अनावर ; नागपूर-अमरावती रस्त्यावर आक्रमक रास्ता रोको

टीम महाराष्ट्र देशा: कापसावरील बोंडअळीच्या हल्ल्यानंतर आता भयंकर गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने मराठवाडा-विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. डूख धरून बसल्याप्रमाणे निसर्ग ...

घ्या आता ! नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी वाचा ‘हनुमान चालीसा’ ; भाजप नेत्याचा अजब सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्यातील शेतकरी अवकाळी गारपीट झाल्याने चिंतातूर आहे. निसर्गाने तोंडचा घास पळवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे अशातच आता भाजपचे नेते ...

गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करा- धनंजय मुंडे

औरंगाबाद : अचानक आलेल्या गारपीटीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. ...

अॅग्रो स्टारकडून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना  यशाचा मंत्र- सारंगी

पुणे :  अॅग्रोस्टारने मिरची शेतकऱ्यांना गुणवत्ता व उत्पादनवाढीवर कशा प्रकार भर द्यावा याचे मार्गदर्शन करीत ग्रामीण शेतकऱ्यांना यशाचा मंत्र दिला असे प्रतिपादन माजी कृषी ...

कट्टर राजकीय वैर मिटण्याच्या वाटेवर?

संदीप कापडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पाऊण तास चर्चा झाली होती. मात्र या चर्चेत ...

जेव्हां शरद पवार एकेकाळी कट्टर विरोधक असणारे राजू शेट्टींचे कौतुक करतात

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काहीदिवसांपूर्वी पाऊण तास चर्चा झाली होती. तेव्हापासून खासदार ...

तोडणीस आलेला ऊस वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक

जालना- घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथे आग लागून 10 शेतकऱ्यांचा सुमारे 20 एकरातील ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. ...

तोडणीस आलेला ऊस वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक

जालना- घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथे आग लागून 10 शेतकऱ्यांचा सुमारे 20 एकरातील ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. ...

शेतकरी कर्जमाफीची यादी आठवडाभरात प्रसिध्द होणार

सांगली: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेअंतर्गत माहिती न जुळलेल्या यादीतील शेतक-यांच्या पात्र- अपात्रतेचा निर्णय घेऊन दुरूस्त अंतिम यादी येत्या पाच दिवसात तातडीने ...

शेतक-यांनासुध्दा तुम्ही सोडत नाही. कुठे फेडाल हे पाप? -अनिल गोटे

धुळे – भूमाफिया आणि दलालांनी सुलवाडे-कान्होली-जामफळ प्रकल्पाचे बारा वाजविले. दलालांच्या, भूमाफियांच्या दबावाखाली या प्रकल्पाचे काम रोखले गेल्याचा गंभीर आरो शहराचे आमदार अनिल गोटे यांनी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!