Agriculture

नेवासा येथे शेतकरी आंदोलनकर्त्यांना अटक

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफ, दुधाला प्रति लिटर 35 रुपये भाव, शेतमालाला हमीभाव ,स्वामिनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी आदी प्रमुख मागण्यासाठी ...

शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर

वेब टीम- निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य ...

शत्रू राष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान

टीम महाराष्ट्र देशा : ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पाकिस्तानला अद्दल घडविल्याबद्दल आपण स्वत:ची पाट थोपटून घेत आहोत. दुसरीकडे पाकिस्तानची साखर आयात करून बाजारपेठ उपलब्ध करून ...

हे सरकार आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार ? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल

टीम महाराष्ट्र देशा : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शामराव रामा भोपळे या 68 वर्षीय शेतकर्याने 6 मे रोजी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून ...

पाकिस्तानची साखर नवी मुंबईत आयात; सैनिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

मुंबई: एका बाजूला राज्य तसेच देशात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात ...

डिजिटल माध्यमांमध्ये ‘महाराष्ट्र देशा’चा डंका, फेसबुक एंगेजमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

टीम महाराष्ट्र देशा-  फेसबुक पेज रँकिंग आणि एंगेजमेंट मध्ये महाराष्ट्र देशा दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास यामुळेच हे शक्य ...

मोदी आणि फडणवीस सरकार आणखी किती शेतकर्‍यांचे बळी घेणार?

मुंबई – फसवी कर्जमाफी व शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे विदर्भातील आणखी एका शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मागील काही दिवसातील ही चौथी घटना असून ...

शेतकर्‍यांच्या आत्महत्या आज होताहेत का? -भाजप आमदार

औरंगाबाद : मराठवाड्यात आणि राज्यात रोज कित्येक शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना भाजपचे औरंगाबादेतील आमदार अतूल सावे यांनी मात्र या आत्महत्यांमागे वैयक्तिक कारणं असल्याचा अजब ...

‘फुकट दूध प्या, आमचा तळतळाट घ्या’; आता शेतकरी वाटणार मंत्रालयाच्या दारावर दूध

पुणे: शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर द्यावा यासाठी 3 मे पासून शेतकरी फुकट दूध वाटून आंदोलन करत आहेत, शेतकरी आंदोलनांनंतरही सरकार लाज राखत नाही. त्यामुळे ...

लेख : जमिनीवरच्या राजना मनसे शुभेच्छा!

बदल निसर्गाचा नियम आहे. मग माणूस बदलला तर स्वागतच व्हायला हवं अर्थात बदल सकारात्मक असेल तर. इंजिनाच्या वाफेवर हवेत गेलेले राज ठाकरे कमालीचे आक्रमक ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!