Agriculture

सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सळो की पळो करून सोडणार : डॉ.अजित नवले

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- तमाम भारतीयांना फसवून ४ वर्षांपूर्वी देशात सत्तेत व राज्यात सत्तेत आलेले भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून हे सरकार फक्त ...

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, सांगलीत सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा सरकार विरोधात आक्रमक झाली असून आज त्यांनी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. अत्यंत आक्रमकपणे ...

मान्सून अंदमानात दाखल

मुंबई: मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले ...

रासायनिक खतांचे दुष्परिणाम

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे: रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे ...

जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री  

सांगली : महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा ...

महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देणार : जिल्हा कृषी अधीक्षक

अहमदनगर/प्रशांत झावरे: महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांना आधुनिक काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व जागतिकीकरणात आपले स्थान उंचावण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे ...

शेतकऱ्यांना गंडविणाऱ्या शंभू महादेव शुगर इंडस्ट्रीज विरोधात शेकापचे अन्नत्याग आंदोलन

पुणे – उस्मानाबाद येथील कळंबच्या शंभू महादेव साखर कारखान्याने शेतकऱ्यांनी गाळप केलेल्या ऊसाची बिले दिली नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आणि शेकापने साखर संकुल येथे ...

उजनीची मायनस कडे वाटचाल

करमाळा – सोलापूर जिल्ह्याची वरदायणी असलेली उजनी धरणाची वाटचाल मायनस कडे सुरू झालेली असून येत्या दोन दिवसांत मायनस होणार आहे.सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात उजनी ...

बोंडअळीच्या नुकसानीसाठीचा ५१ लाखांचा पहिला हप्ता आला

अहमदनगर / प्रशांत झावरे : अहमदनगर जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला १२५ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी देण्यात ...

राज्य सरकार राबविणार मधुमकक्षिका मित्र उपक्रम – विशाल चोरडिया

पुणे : आज शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते पेस्टकंट्रोल करून पाडले जाते अथवा ते नष्ट केले जाते. मधुमक्षिकांबद्दल असलेली अपुरी माहिती आणि ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!