Agriculture

आता ‘यांना’ही मिळणार कर्जमाफीचा लाभ

मुंबई: राज्यातील भाजप सरकरान शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र यामधून काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. आज घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ...

आता ‘यांना’ही मिळणार कर्जमाफीचा लाभ

मुंबई: राज्यातील भाजप सरकरान शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र यामधून काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. आज घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ...

गारगुंडीच्या आगीत शेकडो वन्य प्राणी व पक्षी भक्ष्यस्थानी

पारनेर/प्रशांत झावरे  : तालुक्यातील गारगुंडी येथे काल दि. २३ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास लागलेल्या आगीत शेकडो वन्य प्राणी व पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...

नाणार प्रकल्प विदर्भात आणा : भाजपा आमदार

टीम महाराष्ट्र देशा- कोकणातील नाणार प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये वाद सुरु असताना नाणार प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी केली आहे. ...

पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखाण्याचे संचालक मंडळ बरखास्त

पैठण / किरण काळे- संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावरून तालुक्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ सहकारी संस्थेच्या ...

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द हा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट- नवाब मलिक

मुंबई – नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा शिवसेनेचा हा पब्लिसिटी स्टंट आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला ...

शरद पवार घेणार नरेंद्र मोदींची ‘या’ प्रश्नावर भेट

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साखरेच्या प्रश्नावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन साखर उत्पादकांच्या विविध समस्या त्यांच्या समोर मांडणार आहेत.सध्या ...

गिरीश बापट आणि विजय शिवातारेंना जबाबदार धरून शेतकऱ्याची आत्महत्या

वालचंदनगर: इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक, शेतकरी वसंत पवार यांनी गिरीश बापट आणि विजय शिवातारेंना जबाबदार धरून विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. वसंत पवार ...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांना पोलीसांनी लावले पिटाळुन

पैठण/किरण काळे : सध्या विरोधीपाक्षांकडून सरकारवर हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करण्यात येतो.हा आरोप खराच आहे की काय असं विचारण्याची वेळ आली आहे. ...

शासकीय इमारतींना वीज बचतीचा ‘स्पर्श’ !

मुंबई : राज्य शासनाच्या ‘स्पर्श’ (सोलर पॉवर अँड रिनोव्हेटिव्ह सस्टेनेबल हब) प्रकल्पांतर्गत राज्यातील 1269 शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम करण्यात आल्या असून त्यामुळे 1 एप्रिलपर्यंत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!