Agriculture

यावर्षी जर अंदाज चुकला तर हवामान खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

टीम महाराष्ट्र देशा- कोट्यावधी रुपये शासन हवामान खात्यावर खर्च करते मात्र बऱ्याचदा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत नाही. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजाच्या चुकल्याने हवामान ...

…तर मी राजकारण सोडून देईन : डॉ. सुजय विखे

अहमदनगर / स्वप्नील भालेराव : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ १५ वर्षापासून विकासकामांअभावी बंद पडला आहे. या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीस १५ वर्षापासून मतदारांनी पाहिलेच नाही. त्यामुळे ...

अहमदनगर : जिल्हाधिकारी करणार सीना नदी अतिक्रमण मुक्त

अहमदनगर/प्रशांत झावरे :- अहमदनगर शहरातील सीना नदीतील अतिक्रमणे काढण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मोहीम हाती घेतली असून त्यांनी आत्ताच सीना नदीतील अतिक्रमनांची पाहणी करून ...

पानी फाउंडेशन कार्यातील लोकसहभाग वाखाणण्याजोगा आहे : शरद पवार

टिम महाराष्ट्र देशा : पानी फाउंडेशनच्या माध्यमातून अभिनेता अमिर खान यांनी राज्यात सुरू केलेले पाणलोटाचे कार्य आज एक सर्वसामान्यांची चळवळ बनले आहे. त्यांच्या या ...

वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे मे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. तसेच ...

शेतीमालाला हमीभाव देण्याचे शासनाचे धोरण नाही – राधाकृष्ण विखे

अहमदनगर / प्रशांत झावरे : सरकार शेतकऱ्यांनाच्या मुळावर उठले असून कोणत्याही शेतीमालाला हमीभावाचे संरक्षण देण्याचा शासनाचा कोणताही निर्णय किंवा धोरण नसून यामुळे शेतकरी बरबाद ...

लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन परत करा, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेना पत्र

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणासंबंधी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर जाहीर टीका करत आव्हान ...

मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता !

वेब टीम- पाकिस्तानातून साखर आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करताना राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची ...

शिवसेनेला पाकिस्तानी कलाकार चालत नाहीत, मग पाकिस्तानची साखर कशी चालते?

मुंबई – देशात आणि राज्यात यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या विक्रीविना पडून आहे. तरीही सरकारने पाकिस्तानातून लाखो टन साखर ...

ऊस उत्पादक शेतकरी मोदीसरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही – जयंत पाटील

मुंबई  – पाकिस्तानच्या साखरेचे स्वागत या देशात व्हायला लागले तर या देशातील ऊस उत्पादक शेतकरी मला खात्री आहे नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!