Agriculture

पारनेर तालुक्याला अठरा कोटींचा पिक विमा- उदय शेळके

पारनेर: प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगामातील पिक विमा नुकसान भरपाईमध्ये पारनेर तालुक्यातील ११ हज़ार ११८ शेतकर्यांना लाभ झाला असून या शेतकर्यांना तब्बल १७ ...

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका ! -रविना टंडन

मुंबई : अन्नाची नासधूस करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि जामीनही देऊ नका, असे रविना टंडनने म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त ...

…तर गुजरातच्या ‘अमूल’ला राज्यात दूध संकलनाची परवानगी देऊ- सदाभाऊ खोत

पुणे: खाजगी दूधसंघ मनमानी करणार असतील, तर ‘अमूल’ला राज्यात दूध संकलनाची परवानगी देऊ; त्यामुळे शेतकर्‍यांना जास्त पैसे मिळतील. येत्या २ दिवसात यासंदर्भात बैठक घेण्यात ...

वीज जाते आणि येते… मध्ये काय घडते?

पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का ...

शेतकऱ्यांना सतत वेठीस धरून आंदोलने करणे चुकीचे- रघुनाथ पाटील

टीम महाराष्ट्र देशा: “मागील वर्षी आम्ही संपात सक्रिय सहभागी होतो. पण तेव्हा त्या संपात काहींची अनावश्यक लुडबुड दिसली. सरकारला पूरक अशी भूमिकाच ते सातत्याने ...

शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाची नासाडी करून काय साध्य होणार? – खा. राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांनी कष्ट करून उत्पादित केलेला शेतीमाल, दूध, भाजीपाला यांची अडवणूक करून, त्याची नासाडी करून काय साध्य होणार?  असा थेट सवाल खासदार ...

आज शेतकरी संपाचा तिसरा दिवस; शेतमालाची आवक घटली

पुणे : आज शेतकरी संपाचा तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे भाजी -पाला,फळे,धान्य आणि दुधाची शहरांकडे येणारी आवक घटल्याने शेती उत्पादन महागण्याची शक्यता आहे. ...

शेतकरी आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या कृषिमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सत्तेची नशा चढलेल्या मंत्र्यांना काहीही घेणेदेणे नसल्याचं चित्र आहे. ळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी ...

सरकारला वठणीवर आणण्यासाठी शहरांची रसद तोडणार ; शेतकरी आक्रमक !

टीम महाराष्ट्र देशा : सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी अन्नदाता शेतकरी दुसऱ्यांदा रस्त्यावर उतरला आहे. मात्र सत्तेची धुंदी डोक्यात ...

शेतकरी संपात मनसेचा आक्रमक सहभाग !

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्यासह देशभरातून सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत असतना असून भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!