Share

शेतकरी आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या कृषिमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे टीकास्त्र

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सत्तेची नशा चढलेल्या मंत्र्यांना काहीही घेणेदेणे नसल्याचं चित्र आहे. ळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याचं काम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केल आहे.

शेतकऱ्यांचा संघर्ष ‘नाटकी’ असल्याचं सांगत शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचं बेताल वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केल आहे. दरम्यान राधामोहन सिंह यांच्या या बेताल वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली आहे. सिंह यांचे विधान ऐकल्यास हे सरकार शेतकऱ्यांप्रती किती असंवेदनशील आहे हे लक्षात येईल. ही असंवेदनशीलताच शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडतेय अशी टीका  खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!