Agriculture
मुख्यमंत्रीही जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर ; दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
मुंबई – राज्यात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष ...
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा वारसा सिद्ध करावा अन्यथा….मेटेंनी दिलं खुलं आव्हान
बीड : राज्यात सद्या संकटांची मालिका सुरु आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून जनतेचं दुःख समजून मदत करावी अशी मागणी करत ...
विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं दौऱ्याने उत्तर !
मुंबई : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा ...
घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का ? दानवेंचा रोखठोक सवाल
मुंबई- परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून ...
‘अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेल्या नुकसानाची कामे मनरेगाच्या मार्फत करा’
पुणे- महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापति डॉ.नीलम गो-हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला.याबाबत लवकर ताबडतोबीची मदत ...
अजितदादांच्या पायाला भिंगरी ; सकाळपासूनच सुरु केला अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागांचा दौरा
बारामती – बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी ...
अजितदादांच्या पायाला भिंगरी ; सकाळपासूनच सुरु केला अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागांचा दौरा
बारामती – बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी ...
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आता फडणवीस जाणार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
मुंबर्ई- राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या ...
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आता फडणवीस जाणार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
मुंबर्ई- राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या ...
…तेव्हा हेक्टरी २५ हजार रुपये द्या, असं म्हणणाऱ्या ठाकरेंनी आता पंचनामे सोडून त्वरित मदत करावी
इचलकरंजी : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा ...