Share

‘बंगालमध्ये भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल’ तृणमूल नेत्याची खोचक टीका

Published On: 

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.

सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून ठेवली असतांना उर्वरित सात टप्प्यातील प्रचार देखील जोरात सुरु आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी मंडळी प्रचाराला उतरली आहेत.

दरम्यान अलीकडेच भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. बंगाल निवडणुकीत भाजपला २०० जागा मिळतील, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर, यशवंत सिन्हा भाजपला टोला लगावला आहे. ‘बंगाल निवडणुकीत भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.’ अशी उपरोधिक टीका करणारे एक ट्विट यशवंत सिन्हा यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!