Share

‘कडी लावून घरी बसणे हाच सर्व समस्यांवर एकमेव उपाय’, नवीन निर्बंधावरून भाजपची टीका

Published On: 

मुंबई: दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron)हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. यातच आता महाराष्ट्रातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ८८ वर पोहोचली असून याच पार्श्वभूमीवर आज(२४ डिसें.)नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. आताच कुठेतरी सर्व व्यवहार सुरु असतानाच नवीन निर्बंधावरून भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

‘भीती एवढीच आहे, की कडी लावून घरी बसणे हाच सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे असे यांना वाटते.’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी ट्वीट  करत केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी काल(२३ डिसें.)टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत नाताळ तसेच नववर्ष स्वागताच्या वेळी होणारी गर्दी रोखण्यासाठी काय करता येईल, यासंबंधी चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवरच आज राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!