Share

अग्निपथ चित्रपट पडला तशीच अग्निपथ योजना पडली – नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेसच्या ४४ आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अशातच काँग्रेसचे प्रमुख नेते पक्ष कार्यालयात मतांची बेरीज जुळवतांना पाहायला मिळत आहेत.

यावेळी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेवर नाना पटोलेंनी भाष्य केलंय. दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे सहा ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!