Share

Anil Parab | “आदित्य ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांना कायद्याप्रमाणे उत्तर देऊ”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पालिकेने आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांची मढ मार्वेतील 1 कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा केली आहे. त्यात पर्यावरण मंत्रालयानं गैर कायदेशीररित्या 1 हजार कोटींचा घोटाळा केलाय हे सिद्ध होणार. म्हणून ठाकरेंनी स्वताच्या मंगलाची काळजी करावी,” असंही त्यांनी नमूद केलं. सद्या मला ठाकरे कुटुंबीयांची काळजी घेऊ द्या. उजवा हात तुरूंगात गेला आहे. डावा आता मार्गावर असल्याचंही भाजप पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. अशातच त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अनिल परब यांचे वक्तव्य-

किरीट सोमय्या फक्त पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे आणि पक्षाचे काय ठरले हे आम्हाला माहित नाही. आदित्य ठाकरेंवरील आरोपांबाबत कायद्याप्रमाणे आम्ही उत्तर देऊ, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलत होते.

बाळासाहेबांचा वारस कोण?

आदित्य ठाकरेंना ठाकरे कुटुंबीयांची संपत्ती मिळू शकते, पण बाळासाहेबांचा वारसा नाही, असे वक्तव्य शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावरही अनिल परब यांनी गुलाबराव पाटीलांवर पलटवार केला आहे. परब म्हणाले की, बाळासाहेबांचा वारस कोण हे जनता ठरवणार, असे सांगत परब यांनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केला आहे. गुलाबराव पाटलांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी.

तसेच, पत्रकारांनी अनिल परब यांना दसरा मेळाव्याविषयी विचारले असता, दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा आहे. त्यामुळे हा मेळावा उद्धव ठाकरेच घेणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!