🕒 1 min read
अमरावती : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे दोन दिवसा पासुन अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज एक अनपेक्षित घटना घडली. मेळघाटातील कळमखार गावात संतप्त आदिवासी महिलांनी अजित पवारांचा ताफा रोखला. पावसाळ्याच्या दिवसात नालीचे पाणी घरात जात असल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.
यावेळी अजित पवारांनी महिलांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. आदिवासी महिलांनी पावसाच्या दिवसात सारपाणी घरात येत असल्याची तक्रार केला. तसेच आदिवासी नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही, असं गऱ्हाणं त्यांनी पवारांपुढे मांडलं.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | एकनाथ शिंदे सोडले तर उरलेल्या 40 गद्दारांना मिळाला बाबाजीका ठुल्लू – आदित्य ठाकरे
- Devendra Fadanvis | आता सगळे सण जोरात, ना मुख्यमंत्री घरात बसणार ना तुम्हाला बसू देणार- देवेंद्र फडणवीस
- BJP vs Shivsena | फडणवीस धृतराष्ट्र, आशिष शेलार, किरीट सोमय्या शकुनी ; शिवसेनेचा खोचक पलटवार
- Devendra Fadnavis | कितने आदमी थे?, 65 मे से 50 निकल गये- देवेंद्र फडणवीस
- Shweta Mahale । भाजप आमदार श्वेता महालेंच्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
