Share

“अमृता फडणवीसांनी मोठा जावाई शोध लावला”, ‘त्या’ वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) यांनी आज(४ फेब्रु.)पत्रकारांशी संवाद साधताना मुंबईतीत ३ टक्के घटस्पोट वाहतूक कोंडीमुळे होतात, असा गजब दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आता उमटत आहेत. यावरच किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

“अमृता फडणवीस यांचा तर्क हस्यास्पद असून दरवेळी ऐकावं ते नवल असंच काहीसे बोलत असतात. आता तर त्यांनी जावाई शोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

तसेच मुंबईतील १०० टक्के रस्ते हे गुळगुळीत आहेत असा दावा आम्ही कधीच केला नाही. पण ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी कामे करत आहोत आणि करत राहू. तसेच मुंबईकर त्यांच्या या करमणुकीच्या कार्यक्रमाला कंटाळला आता कांटाळले आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!