Share

‘या’ पाच जिल्ह्यांत जवळपास १० हजार घरांची लॉटरी काढणार; जितेंद्र आव्हाडांची माहिती

Published On: 

मुंबई : पुण्याच्या मिळालेल्या प्रतीसाधामुळे नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये येत्या दोन वर्षांत ७ ते १० हजार घरांची निर्मिती व लॉटरी काढली जाणार अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दिली. तसेच त्यांनी कोकणसाठी देखील ८२०५ घरांची लॉटरी काढणार असेही सांगितले.

तसेच, हे घरे ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरा रोड, विरारमधील बोळिंज, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला येथे ही घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, असे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोडतीमध्ये अर्जाची किंमत ५६० रु. असून अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम ५ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार व उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार असेल. ही संपूर्ण सोडत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!