Share

अनिल देशमुखांची ‘ही’ इच्छा सीबीआय नक्की पूर्ण करेल- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रकरणातील तपास सीबीआयकडून काढून घेण्यात यावा, यासाठी राज्य सरकारने केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळून लावली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह सचिन वाझेचा ताबाही सीबीआयकडे गेला असून १०० कोटी वसुलीप्रकरणी आता सीबीआय चौकशी करणार आहे.”दूध का दूध पानी का पानी” ही अनिल देशमुख यांची इच्छा सीबीआय नक्की पुरी करेल,’ असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने अनिल देशमुख प्रकरणी यापूर्वी मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल करत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून काढून घेण्याची मागणी केली होती. परंतु, मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!