Share

नैसर्गिक शेतीमध्ये होणार वाढ; केंद्राने आखले मोठे धोरण

Published On: 

🕒 1 min read

  • [contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

    मुंबई : सध्या नैसर्गिक शेती वाढविण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांवर सोपविलेली आहे. असे असताना आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार निर्णय केंद्राने घेतला आहे. आता वाणिज्य मंत्रालयाच्या निर्यात प्राधिकरणाने नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पादित मालाची निर्यात करून एक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. केंद्राच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शेतीचे महत्व वाढविण्यासाठी कृषी विभाग आणि निर्यात विकास प्राधिकरण या दोन विभागामध्ये या संदर्भात चर्चा झाली आहे. खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रधाने आणि औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अपेडा कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी धोरण तयार केले जाणार आहे.

नैसर्गिक शेतीचा शेतकऱ्यांना फायदा –

मिळालेल्या उत्पादन निर्यातीला मान्यता मिळाली तर थेट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. उत्पादक, निर्यातदार तसेच विविध राज्य सहकारी अधिकारी आणि इतर भागधारक याच्या गरजा भागविल्या जाणार आहेत. यासाठी अपेडाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!