Share

‘नोटिसा पाठवून इलेक्शन फंड जमा करतात’; मनसे आमदार राजू पाटलांचा डोंबिवली महापालिकेवर आरोप

Published On: 

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. तीन महिन्यात वीस हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याचा लक्ष महापालिकेने ठेवले आहे. प्रामुख्याने आरक्षित भूखंड, रस्त्यामध्ये बाधित असलेली बांधकामे किंवा नव्याने होत असलेली बांधकामे यांच्यावर कारवाईला सर्वात आधी प्राधान्य दिले जाणार असल्याचे केडीएमसीने सांगितले आहे.

मात्र कल्याण डोंबिवली मध्ये असं होताना दिसून येत नसून डोबिवली पलावा जंक्शन परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली असून त्यामध्ये दारूची दुकाने ही आहेत. या मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

विशेष म्हणजे तिथे पुलाचे काम सुरु आहे, या अनधिकृत बांधकामा मुळे विकास कामाला अथळा होत असून या ठिकाणी एखादी दुर्घटना घडू शकते. या बाबत स्थानिक मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार तक्रारी देऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका कारवाई करत नसल्याने फक्त नोटिसा पाठवून इलेक्शन फंड जमा करत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांही केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!