🕒 1 min read
नवी दिल्ली- तळागाळात अपवादात्मक परिस्थितीत काम करणारे परंतु अद्याप प्रकाशझोतात न आलेल्या लोकांचे नामांकन जनतेच्या पद्म पुरस्कारांसाठी केले जावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सप्टेंबर पर्यंत ही नामांकने करता येऊ शकतील.
India has many talented people, who are doing exceptional work at the grassroots. Often, we don’t see or hear much of them. Do you know such inspiring people? You can nominate them for the #PeoplesPadma. Nominations are open till 15th September. https://t.co/BpZG3xRsrZ
— Narendra Modi (@narendramodi) July 11, 2021
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, भारतात खूप प्रतिभावान लोक आहेत, जे तळागाळात अतिशय वेगळ्या पठडीतील काम करीत आहेत. अनेकदा, आपण त्यांच्याबद्दल काही ऐकलेले नसते अथवा पाहिलेले नसते. आपल्याला अशा प्रेरणादायी व्यक्ती माहीत आहेत का ? आपण त्यांची नावे पद्म पुरस्कारासाठी नामांकित करू शकता. नामनिर्देशने 15 सप्टेंबर पर्यंत सुरू राहतील.
पद्म पुरस्कर काय आहे?
पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार तीन प्रकारात दिला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार देणाऱ्यांची नावे जाहीर केली जातात. नामांकन लोक करतात. पात्र व्यक्ती स्वतःचं नावही नामांकीत करू शकतो.
महत्वाच्या बातम्या :
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

