Share

जाफराबाद तालुक्यातील डोणगावात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

Published On: 

जालना : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील नागरिकांना जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाणीपुरवठा बंद असल्याने डोणगावकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी आणताना गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

डोणगाव ग्रामपंचायतीला चार सार्वजनिक विहिरीअसूनही नळ योजना बंद आहे. त्यामुळं गावकऱ्यांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आलीये. डोणगाव येथे जवळपास चार हजार ग्रामस्थांची वस्ती आहे. येथे दरवर्षी पाण्याचा तुटवडा भासतो. या पाणीटंचाई कडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन पाणी प्रश्न मार्ग लावण्याची गरज आहे.

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाई निर्माण झाल्याने डोणगावकरांपुढे पिण्याच्या पाण्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करावी आणि गावासाठीचा पाणीापुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!