Share

भारतीय संघ २४१ धावांनी पिछाडीवर; पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : चेन्नईच्या  एम. ए.स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा हिला 578 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर पाहुण्या संघासाठी कर्णधार जो रूटने द्विशतकी खेळी केली. रूटने सर्वाधिक 218 धावा केल्या तर डोम सिब्ली आणि बेन स्टोक्सने त्याला चांगली साथ दिली ज्यामुळे संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला.

एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा सोमवारी (८ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. या दिवशी भारताचा पहिला डाव ९५.५ षटकांत ३३७ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताला २४१ धावांनी पिछाडी स्विकारावी लागली आहे.

भारताकडून या डावात वॉशिंग्टन सुंदरने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याने या खेळीत १२ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याशिवाय रिषभ पंत(९१) आणि चेतेश्वर पुजारा(७३) यांनीही अर्धशतके केली. तर आर अश्विनने ३० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद ३३७ धावांचा टप्पा गाठता आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!