Share

मोबाईल चोरीच्या घटना टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय .

Published On: 

मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकवेळा चोरीच्या मोबाईलचा वापर गुन्हेगारी करण्यासाठी देखील होतो. मोबाईल चोरीच्या घटना कमी करण्यासठी सरकारने एक महत्व पूर्ण पाउल उचले आहे.

प्रत्येक मोबाईला १५ अंकी आईएमईआई नंबर असतो ज्यांचा वापर करून गुन्हेगारापर्यत पोचता येते.जर कोणी चोरी केलेल्या मोबाईल किवां इतर मोबाईल आईएमईआई नंबर मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्या गुन्हेगारांला ३ वर्ष जेलची हवा खावी लागणार आहे.याबरोबरच हरवलेल्या व चोरी केलेल्या मोबाईलची सेवा आईएमईआई नंबर द्वारे बंद करण्यात येणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!