Share

त्यांचे बुरे दिन आले कि ‘सर्जिकल स्ट्राईक’ करतात: पी चिदंबरम

Published On: 

काल भारत-म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराने नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत अनेक आतंकवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र आता यावरूनच माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवरच निशाना साधला आहे. सरकार आपले ‘बुरे दिन’ आले कि सर्जिकल स्ट्राईक करते अशी टीका चिदंबरम यांनी केली. तसेच अशा प्रकारच्या अनेक कारवाया यापूर्वीही झाल्या असल्याच म्हटल आहे.

सीमेवर नेहमीच लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी होत असतात, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी असो कि सुशीलकुमार शिंदे कोणाला हि विचारल तर या आधी अशा कारवाया झाल्या आहेत, हेच सांगतील मात्र भाजप सरकारचे वाईट दिवस आले की ते सर्जिकल स्ट्राईक’ करतात, अशी खरमरीत टीका चिदंबरम यांनी केली. सध्या देशात सुरु असणारी प्रत्येक गोष्ट सर्जिकल स्ट्राईकच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!