Share

हा कुठला माज? ही कसली मक्तेदारी, आरोह पुन्हा ठाकरे सरकारवर भडकला

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत हिच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. त्याचबरोबर सरनाईक यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.

याआधी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी महाराष्ट्र विधीमंडळानं बजावलेल्या हक्कभंग नोटीसाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला होता.

यावरच अभिनेता आरोह वेलणकर याने ट्विट करून महाविकास आघाडी सरकारला चांगलेच सुनावले आहे. आरोह ट्विट करत म्हणाल, ‘कंगना आणि अर्णब ह्यांनी वैयत्तिक टीका केली कि महाराष्ट्राचा अपमान कसा काय होतो? असा सवाल त्याने महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. कुणीही काहीही बोललं कि तेच! कळतच नाही! हा कुठला माज? ही कसली मक्तेदारी??’ असे म्हणत आरोहने  शिवनेला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!