Share

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांचा सहभाग हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये मुक्त आणि पारदर्शक वातावरणात अलीकडेच झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुका आणि त्यामधील मतदारांचा सहभाग हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले.

जम्मू कश्मीर वासियांसाठी आयुष्यमान भारत पीएम-जय सेहत योजनेचा प्रारंभ काल त्यांनी केला. त्या वेळी ते बोलत होते.जम्मू कश्मीर मधील नागरिकांनी, थंडी आणि कोरोनाच्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीत सहभाग घेवून लोकशाही मजबूत केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

ग्राम स्वराज्याचं महात्मा गांधीजींचं स्वप्न जम्मू काश्मीरने साकारलं असून या केंद्र शासित प्रदेशाच्या विकासासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!